असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Sunday, May 29, 2022
नकारात्मक प्रभाव
सुंदर विचार
पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,
माणूस "मागे" असण्याची २३ कारणे...
आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून...
मनव्यवस्थापन!
आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.
मन शांत, एकाग्र ठेवण्यासाठी...!
कठीण परिस्थितीमध्ये मनाला शांत ठेवणं फार कठीण काम.
म्हणून आपलं अशांत मन एकाग्र करण्यासाठी खालील गोष्टी करून पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल...
प्रगल्भता म्हणजे काय ?
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.
स्वयंसुधारणे साठी इतका वेळ द्यावा की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही.
तुमचा विनर्स ऍटीट्युड तुमचं आयुष्य बदलून टाकेल.
मित्रांनो, तुमचं ऍटीट्युड कसंही असो पण आपल्या स्वतःमध्ये जाणीवपूर्वक काही बदल केले तर तुमचं ऍटीट्युड ‘विनिंग ऍटीट्युड’ मध्ये बदलणे हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे.
जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत.
समाजाने आता बदललेच पाहिजे*
तुलना करू नका..
एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालत होता.
जीवनात दुःख, संकटे आणी अडचणी नसतील, तर जीवन वाळवंटा सारखे ओसाड,आणि रुक्ष होईल. उज्वल भविष्याची वाट ही काट्या कुपाट्यातूनच गेलेली असते. हे ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध झालेले कटू वास्तव आहे.
What is Maturity ?
डाॅ अब्दुल कलाम साहेबांची कविता
त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी "आनंद" असं लिहितो..आणि दुःख confuse होतं
Minimalism म्हणजे किमानचौकटीत राहण्याची जीवनशैली
काही दिवसांपूर्वी 'minimalist' हे पुस्तक वाचायचा योग आला.
विश्वास नागरे पाटील यांचा सुंदर लेख
☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.
सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार
पॉझिटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक आवर्जून वाचावे....
शहाणपण
🔸 इंग्रजीमधील common sense या शब्दाला मराठीमध्ये पूरक ठरणारा शब्द म्हणजे शहाणपण. एखादी चूक झाल्यानंतर ती चूक जेव्हा आपल्याकडून परत होत नाही तेव्हा जे काम करते ते शहाणपण.
THINK POSITIVE
मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात.
ह्रदयांतर
🌱तात्वीक भांडण सर्वांशी होते ,पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...!!!
आयुष्यात सुधारणा करू शकणार्या या पाच सवयी
१) व्यायाम आणि ध्यान धारणा करा . तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल .
तुमचा रागावर ताबा येईल आणि तुम्ही रिलॅक्स होता.
JOIN & LEFT ----
Join कधी व्हायचे, left कधी व्हायचे याचे गणित जमायला पाहिजे.
🌷रोजचा ऊगवणारा "नवा दिवस" हा, आपल्या मनाप्रमाणे, रोजच "ऊगवेल" असे होत नाही.! मात्र नविन ऊगवणा-या प्रत्येक "नव्या दिवसात," आपल्या मनासारखं, काही ना काहीतरी निश्चितच चांगले घडणारे "ऊगवलेलं" असेल, असा सकारात्मक आशावाद मनात ठेवा व तसे राहा, हे मात्र नक्की करा...!!!
आधी बोला...,मग जमलं तर गोड बोला !!
काही गोष्टी आपल्यात उपजत किंवा अनुवंशिक असतात. बोलणं हा त्यातलाच एक प्रकार.
फुंकर
चुलीतल्या धुमसत्या लाकडांवर फुंकर घातल्यास त्यातून आगीच्या ज्वाला पेटतात ज्याने अन्न शिजते.
मस्त आयुष्य जगण्याचा फंडा
- एक मजेशीर गणित" पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.
# राग...(Anger)
राग... काय म्हणावं नेमके याला...
गंभीर बनू नका....
फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका. मी अमूक, मी तमूक असा अंहकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाणे रहा. धर्म, जात, तत्व या गोष्टी माणसाने निर्माण केल्या. त्यामध्ये अडकून पडू नका.
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
काश्मीरच्या पूर्वेकडील हिमालयाचा भाग, आसाम, बंगाल, ब्रह्मदेश व पश्चिम हिंदुस्थान आणि सिंहलद्वीप या प्रदेशांत हें झाड दृष्टीस पडतें. याचीं फळ...