🌱तात्वीक भांडण सर्वांशी होते ,पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...!!!
🌱खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये...!!!
🌱एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा...!!!
🌱"अहंकार" हाच या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण "बाळगुन जगू" नये...!!!
🌱शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे...!!!
🌱आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या...!!!
🌱आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे...!!!
🌱"एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे...!!!
🌱पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो, त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते...!!!
🌱नशीबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते...!!!
🌱क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या...!!!
No comments:
Post a Comment