खरंच आजची गरज आहे...!
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Sunday, May 29, 2022
स्मितहास्य ...
विचारांची राखण करा.....
'Hopes never dies' . 'आशा मरत नसते'
पण "आशेला मरणं असावं" असं मला मनापासून वाटतं. जोपर्यंत आपण जिवंत असतो, आपली आशा जिवंत असते. आशा म्हणजे अपेक्षा, एखादी गोष्ट हवी असण्याची जाणीव, एखादं स्वप्न, एखादा ध्यास...काहीही ..!
परमेश्वर आपणास योग्य तेच व योग्य वेळीच देतो.. आपण विचार करा
एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की देव सफरचंद वाटायला येत आहेत.सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती.एक लहान मुलगी खूप उत्सुक होती, कारण ती पहिल्यादा देवाला बघणार होती.ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूश होती.देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले,तीचा क्रमांक आला,देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं ती रांगेतून बाहेर पडताच तीच सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं.मुलगी उदास झाली.
जगण्याची क्वालिटी
असं म्हणतात तुमच्या जगण्याची क्वालिटी ही तुम्ही ज्यांच्या संपर्कात येता त्यांच्यावर देखील अवलंबून असते. तुम्ही चालत असतानाच आयुष्याच्या एका वळणावर तुम्हांला कायमची सावली देईल असा वटवृक्ष लाभतो पण तुम्ही मात्र ते वळण टाळून पुढील "हुलकावणी" देणाऱ्या मार्गाला स्विकारत पुढे जाता.
दुसऱ्याचा विचार-
सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं, आणि ओवलेला दोरा संपला, तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.
अंतर्मन
प्रत्येक व्यक्तीत दोन मन असतात एकबाह्य मन व दुसरे अंतर्मन. बाह्य मनात येणारे विचार अंतर्मन स्विकारतं व त्या प्रमाणे कार्यवाही होते.
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो. अचानक तोल गेला, कप सांभाळत पडल्यामुळे, हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोड...