Saturday, December 24, 2022

गतिमान भारताचे अमृतपर्व


केवळ उद्योगधंद्यांची उभारणी करुन आणि व्यापारवाढीने सर्वांगीण विकास होत नाही, तर उद्योग-व्यापारासाठी देशातील दळवणवळण, पायाभूत सेवासुविधा यांचे जाळेही मजबूत असावे लागते. भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपल्या पायाभूत सेवासुविधा विकसित करण्यावर कटाक्षाने भर दिला. पण, २०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली असून त्याचे सामाजिक, नागरी आणि उद्योगजगतात या प्रगतीचे प्रतिबिंबही उमटलेले दिसते. तेव्हा, गतिमान भारताच्या अमृतपर्वाचा आढावा घेणारा हा लेख...

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...