संघटना कार्य आणि नाराजी दोन्ही एकत्र सोबत राहू शकत नाही..
माझा फोटो नाहीं छापला, म्हणून मी नाही आलो.
माझ निमंत्रण पत्रिकेत नाव नव्हते , म्हणून मी नाहीं आलो.
मला त्यात काही मिळणार नव्हते, म्हणून मी नाहीं आलो।
मला पद नाहीं मिळाले, म्हणून मी नाहीं आलो।
माझ कोणी ऐकत नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
मला स्टेज वर बसवल नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
माझा कोणी सन्मान करत नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
मला कोणी बोलायची संधी देत नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
वारंवार माझ्यावर आर्थिक बोजा पङतो, म्हणून मी नाहीं आलो.
सर्व कामाचा बोझा माझ्यावरच, म्हणून मी नाहीं आलो.
माझे विचार कोणीच मनावर घेत नाहींत, म्हणून मी नाहीं आलो.
आज काल मला वेळ मिळत नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
मी नाही गेलो तर काय फरक पडणार आहे जे व्हायचे ते होणार आहे.खर कार्य तेच आहे की जे संघटन हिताला सर्वोतपरि स्थान देणे..
*आणि हे काही दुर्बलांच काम नाहीं....*
जिवनात संघर्ष जरूरी आहे,
म्हणून जे लोक संघटन सेवेत आपला मूल्यवान वेळ देत आहेत त्या लोकांना तन-मन-धनाने सहयोग देवून, चांगल्या कार्यांला पुढे न्या....
*कारण ते लोक आपल्या कुटुंबातला व व्यवसायातला बहुमूल्य वेळ खर्च करत आपल्या संस्थेला, समाज बांधवांना , पुढील पिढीला लाभ मिळावा या साठी झिजत आहेत हे लक्षात ठेवा.*
*
संगठित रहा,संघर्ष करा आणि यशस्वी व्हा

संगठित रहा,संघर्ष करा आणि यशस्वी व्हा
No comments:
Post a Comment