Saturday, December 24, 2022

भारतीय न्यायव्यवस्था : भूत, वर्तमान आणि भविष्य

आज भारताला स्वातंत्र्य मिळवून तब्बल ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोणत्याही देशाच्या वाटचालीत त्या त्या देशाचे संविधान आणि त्या संविधानाची अंमलबजावणी करणारे घटक, यंत्रणा हे साहजिकच महत्त्वाची भूमिका बजावतात. कायदे निर्मितीची जबाबदारी ही कायदे मंडळ, तर त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे प्रमुख काम हे कार्यकारी मंडळाकडे असते. हे दोन्ही घटक या संवैधानिक दायित्वाचे कायदेशीर चौकटीतून निर्वहन करत आहेत की नाही, यावर अंकुश असतो तो न्यायालयांचा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मागील ७५ वर्षांतील देशाच्या संवैधानिक वाटचालीचा समग्र आढावा घेणारा हा लेख....


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...