

*_सांजधारा_*


*फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणार्याला कळतो.*
*माणसाची पारख ही त्याच्या रूपा वरून करू नका. ती त्याच्या स्वभावावर अवलंबून असते.*
*आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही कळत - नकळत काही तरी शिकवून जाते.*


*_सांजधारा_*


: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*जीवनात अर्धे दुःख*
*चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!*
*आणि बाकी अर्धे दुःख*
*खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*
*म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,*
*ज्याला भरपूर थर आहेत,*
*जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!*
*पण*
*जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,*
*ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!*


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*आयुष्याच्या चित्रपटाला*
*Once more नाही...*
*हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला*
*Download करता येत नाही.*
*नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला*
*Delete ही करता येत नाही .*
*कारण हा रोजचा तोच-तो असणारा*
*Reality show नाही. .*
*म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण*
*नेहमी हसत रहा*
*Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .*


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*"यशस्वी" आयुष्याचा प्रवास करताना, भुतकाळातला पश्चाताप, आणि भविष्यकाळाची काळजी सोडली कि, वर्तमानातला सुंदर आनंद हा "कस्तुरीपेक्षा" मौल्यवान असतो.*_
_*दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करुन, विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील...!!!*_
_*नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं...*_


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*_लांब "धागा" व लांब "जीभ" फक्त समस्याच निर्माण करतात......._*
*_म्हणूनच "धाग्याला" गुंडाळून आणि "जीभेला" सांभाळून ठेवावे लागते............!!_*
*लक्ष साध्य करण्यासाठी....*
*केवळ चांगले विचार असून....*
*उपयोग नाही....*
*तर त्या.....*
*विचारांना योग्य प्रवाहात आणणारी......*
*चांगली माणसं मिळण....*
*महत्वाच आहे.....*
*जीवन आनंदी बनविण्यासाठी..*
*चांगल्या विचारांबरोबरच.....*
*चांगल्या विचारांचा सहवास ही महत्वाचा असतो.....!!*


*_सांजधारा_*
















*ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे,*
*पण ती तुमच्या विचारांवर,*
*आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर,*
*अवलंबुन आहे.*
*जशी सकाळची शाळा भरताना,*
*घंटेचा आवाज कर्कश वाटतो,*
*पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना,*
*कानाला मंजुळ वाटतो.*
*असं म्हणतात की,*
*स्त्रीचं वय आणि पुरूषांची कमाई,*
*कधी विचारू नये.*
*त्याचं कारण हेच आहे की,*
*स्त्री कधी स्वतःसाठी जगत नाही,*
*आणि पुरूष कधी स्वतःसाठी कमवत नाही.*
*आपलें जीवन एक लहानसे कुरुक्षेत्रच आहे.*
*प्रत्यक्ष रणांगणावरील लढाई जिंकणे,*
*त्यामानाने सोपें;*
*परंतु विकारांचा नायनाट करून,*
*अहंकाराच्या मुसक्या बांधणे,*
*आणि शेवटी...*
*भगवंताच्या चरणीं त्याला बळी देणें,*
*हे काही तितके सोपे नाही...!!*
























No comments:
Post a Comment