: 

*_सांजधारा_*


*आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे . मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे.*
*चांगले काम करतानां बदनामी झाली तरी घाबरु नये, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते, ज्यांच्यामध्ये इतरांसाठी काम करायची हिंमत नसते.*
*चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी, चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते.*


*_सांजधारा_*


: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


डोळे कितीही छोटे असले तरी....
एका नजरेत सार आकाश समावण्याची ताकत असते....
आयुष्य ही एक परमेश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे....
जे जगण्याची मनापासून...
इच्छा असायला हवी...
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते.....
फक्त मनापासून....
आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी.....!!!


*_सांजधारा_*


: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*_प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील संकटे व त्यातून होणारा त्रास हे निंत्याचे आहे ..._*
*_आणि या त्रासातून प्रत्येकवेळी प्रत्येकजणाची सहिसलात सुटका होईलच असे नसते ..._*
*_पण या संकटातील वेदनांच्या ओझ्यासहीत ज्याला चेहऱ्यावर खळखळून हसता येते,
त्याच्यासारखा जादूगार मात्र दुसरा कोणीही नसतो ...!!!_*


*_सांजधारा_*


: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*संघर्षातुन पळ काढाण्यासाठी _हजारो कारणे_ सापडतील!!*
पण
*संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात _स्वाभिमान आणि हिम्मत_!!*
आणि
या दोन गोष्टी _बाजारात विकत मिळत नाहीत_ त्या *रक्तात* असाव्या लागतात!!


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*आई मुलाला कडेवर का घेते ? माहिती आहे का ?*_
_*कारण जे आपल्याला दिसतंय तेच त्या मुलांना दिसावं.*_........
_*आणि वडील मुलाला खांद्यावर का घेतात?*_
_*कारण जे आपण बघितले नाही , ते आपल्या मुलांना दिसावं !!*_
_*प्रत्येकाच्या आयुष्यातील अशी एकच व्यक्ती असते, जिला वाटते की , त्याने आपल्या पेक्षा मोठं व्हावं...!!आणि तीं म्हणजेच* *_
*"आई वडील"*


*_सांजधारा_*


No comments:
Post a Comment