Saturday, December 24, 2022

ऊर्जावान भारत, प्रकाशमान भारत!

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणे हा देशवासीयांसाठी अभिमानाचा सर्वस्वी अभिमानाचा क्षण. मागील ७५ वर्षांच्या कार्यकाळाचे सिंहावलोकन केले असता, काही ठळक बाबींचे देशाच्या उन्नतीतील योगदान किती महत्त्वपूर्ण होते, हे नमूद करणे अपरिहार्य ठरते. देशाच्या प्रगतीत औद्योगिक आणि इतर क्षेत्रांनी जे योगदान दिले, त्यात ऊर्जेचा वाटा खूप मोठा आहे. देशाने मागील ७५ वर्षांमध्ये ऊर्जा क्षेत्रात खरोखरच नेत्रदीपक कामगिरी केली असून, विद्यमान केंद्र सरकार त्यात अधिक भरीव योगदान देत आहे.


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...