Saturday, December 24, 2022

अकाली मृत्यूपासून ते जगाच्या औषध कारखान्यापर्यंत...

अकाली मृत्यू, डॉक्टरांची टंचाई, रुग्णालयांची वानवा, रोगराईची भीती यांसारख्या भीषण संकटांचा सामना करत भारताने गेल्या ७५ वर्षांत आरोग्य क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती साधली आहे. आज भारत जगातील औषधांचा कारखाना म्हणून ओळखला जातोच. शिवाय ‘कोविड’ लसीकरणातही भारताने विकसित देशांना मागे टाकले. तेव्हा, स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्ताने भारताच्या आरोग्य क्षेत्रातील प्रगतीचा समग्र आढावा घेणारा हा लेख...

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...