Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Saturday, December 24, 2022
!! थोड जगलं पाहिजे.........!!
हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या सर्वांची समाधी स्थळे यादी:-
हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या सर्वांची समाधी स्थळे यादी:-
जय जगदंब जय जिजाऊ
*
जय शिवराय जय शंभूराजे
*
जय गडकोट जयस्तो मराठा
*“आगोठ”-- बळीराजाच्या जीवनातील अविभाज्य घटक
लग्न समारंभाचा उच्चांक गाठणारा, “हळदी” मुळे गाजलेला, गर्दीमुळे स्मरणात राहणारा "मे" महिना संपला व पाऊस देणारा जून महिना सुरू होतो. 7 जूनला "मृग" नक्षत्राचा प्रारंभ होतो. शेतकरी पावसाची अपेक्षा करीत पेरणी करतो व नांगरणीसाठी सज्ज होतो. पावसाची रिपरिप, सोसाट्याचा वारा, ढगांचा कडकडाट व विजांचा चमचमाट सहन करण्याची क्षमता तयार होते. पेरणी, लावणी व नांगरणीची आणि लावणीची कामे सुरळीत होण्यासाठी तो "आगोठी" ची कामे उरकण्यात तो दंग होतो. यंत्र युगाचा प्रभाव वाढल्यामुळे माणूस काहीसा आळसावला आहे. शेतकऱ्याची कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी कमी होत आहे. पारतंत्र्य काळात विकासाचा सूर्य खेडोपाडी उगवलेला नव्हता. गावाकडे जाण्यासाठी पाऊलवाट हीच "वहिवाट" होती. शेतकऱ्यांच्या साथीला फक्त बैलगाडी होती. पाऊस पडला की गावाकडे तसेच भातशेतीकडे जाणारे सर्व रस्ते बंद होत. पर्यायाने बैलगाडी बंद होत असे. म्हणून बैलगाडीच्या सहाय्याने होणारी कामे पावसाची सर पडण्यापूर्वी उरकली जात. सर्वत्र अठराविश्व दारिद्रय असल्यामुळे कच्ची घरे होती. मातीची घरे पेंढ्याने अगर गवताने शाकारली जात. पेंढारू घरे ऊन, वारा व पावसामुळे काळीकुट्ट होत. म्हणून ती दरवर्षी शाकारावी लागत. "केंबळी" (ऊन व पाऊस खाल्ल्यामुळे काळाकुट्ट झालेला पेंढा) राबासाठी उपयुक्त ठरतो. पूर्वी राब शेणाने तयार करून ते केंबळी अगर पाला - पाचोळ्याने भाजत असत. अशा राबात केलेल्या पेरणीत 21 दिवसांच्या कालावधी नंतर रोपे लावणीयोग्य होतात. तर अति मेहनतीने तयार केलेली रोपे १८ दिवसांत लावणीयोग्य होतात. अलिकडे राब शेणाऐवजी (शॉर्ट कट) कृत्रिम खताच्या सहाय्याने तयार करतात. पूर्वी मृग नक्षत्राचा पाऊस अखंडित पडत असे. म्हणून काही शेतकरी 20-20 खंडीच्या शेतीची लावणी वट पौर्णिमेला पूर्ण करीत असत. या हंगामात गावात दिवसा माणसे दिसत नसत. बाजारपेठा ओस पडत. एस.टी. मध्ये प्रवासी कमी होत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढलेली असे.
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो. अचानक तोल गेला, कप सांभाळत पडल्यामुळे, हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोड...


*
*_BEST STUDY GROUP_*
*_BEST STUDY GROUP_*
*_BEST STUDY GROUP_*
*_BEST STUDY GROUP_*
*_BEST STUDY GROUP_*
*_BEST STUDY GROUP_*
*_BEST STUDY GROUP_*
*_BEST STUDY GROUP_*
*_BEST STUDY GROUP_* 
