Wednesday, February 8, 2023

 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

    श्रद्धासुमनं 
       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
             यांची आज जयंती 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना शुभेच्छा !
➖
*नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी!*
*मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी!*
*स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे!*
*दे वरचि असा दे!!*

*सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना!*
*हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना!*
*उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे!*
*दे वरचि असा दे!!*

*जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही!*
*अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी!*
*खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे!*
*दे वरचि असा दे!!*

*सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरीही!*
 *नष्ट हो‍उ देविपत्ती भीती बावरी!*
*तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे!*
*दे वरचि असा दे!!*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
     🍁🍁 *रामकृष्णहरी* 🍁🍁
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाचा आणि आत्मपरीक्षण करा

एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता.

" तुमची प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंतयात्रेत नक्की सामिल व्हा. "

सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटल.

पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????

यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला.
शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.

कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.

शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता,

"या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः"

कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता.

तुमच आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.

ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.
दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?

तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.
.

 *खूप चांगले लिखाण आहे.कंटाळा न करता जरुर वाचा आणि विचार करा......................*


महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. या युध्दामध्ये कौरवांच्या बाजूने व पांडवांच्या बाजूने जेवढी मनुष्यहानी झाली, तेवढी कधीच झाली नव्हती. युद्ध संपल्यानंतर याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती. वयस्कर दिसायला लागली होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवाच विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरताना दिसत होती. एखाद दुसरा फक्त पुरुष दिसत होता.
महाराणी द्रौपदी हस्तिनापुरातील 
महालात दु:खद अंत:करणात निजली होती. तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आला. त्याला पाहून तिला राहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली. ती त्याला म्हणाली, "सख्या, असा तर मी कधी विचारच नव्हता केला. हे असं कसं झालं?
  कृष्ण म्हणाला, "पांचाली, नियती खूप निष्ठूर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता नां? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासनच नाही तर सर्वच कौरव संपले. द्रौपदी, तुला तर आनंदच व्हायला हवा होता."
  द्रौपदी म्हणाली, "कृष्णा, तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?"
  योगेश्वर कृष्ण म्हणतात, ''नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव 
सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती फळे समोर येतात तेव्हा आपण काहीच करू शकत नाही."
  द्रौपदी विचारते, "कृष्णा, मग ह्या युध्दाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे. असं तुला म्हणायचं आहे कां?"
  कृष्ण म्हणतात, "नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता!"
  द्रौपदी विचारते, "कृष्णा, मी काय करू शकत होते?"
  कृष्ण म्हणतो, "तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनचा अपमान केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती.
आपले शब्दच आपल कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही, तर आपल्या पूर्ण *परिवाराला* *भोगावे लागतात.* 
जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जीभेत वीष आहे."
  (ही एक बोधकथा आहे.यातून आपण काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.)
   *म्हणून शब्द जपून* वापरा.सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे युद्ध चालू आहे. आपात्कालीन व्यवस्थापन चालू आहे. लोकांचे जॉब गेले आहेत , आर्थिक परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे, आपल्या लेखनीतून, वाणीतून, जीभेतून निघालेले शब्द आपल्याला संकटात टाकू शकतात. अनेक अडचणी निर्माण करू शकतात. अनेक वर्षांचे संबंध, नाते, मैत्री तोडू शकतात , कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बोलताना विचार करा. समोरची व्यक्ती दुखावणार नाही याचाही विचार करा. दुसऱ्याला बोलताना आपण त्याच्या जागी असतो तर आपण काय केले असते याचाही विचार करा. कधी चुकून एखादा चुकीचा शब्द बाहेर पडलाच तर, तात्काळ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागा. व समोरच्या व्यक्तीच्या मनातील राग, किल्मिष दूर करा तरच मैत्री, नाते संबंध टिकू शकतात.
ह्या परिस्थिती मध्ये आपलं कटुंब , आपले नातेवाईक , आपला मित्र परिवार आपल्या बरोबर नसेल तर आपण संपून जाऊ. 
आपली माणसच , आपला आधार आहेत . 
*भले भले आले नी रिकाम्या हाती गेले.राहिले ते फक्त त्यांचे कर्म*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते.तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग अाम्हाला दाखव तेव्हा एक मयुर 🦚तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशया जवळ पोहचाल.
आपणास माहिती आहे की मयूर पंख, हॆ एका विशेष काळी व एका विशेष ऋतु मध्ये तुटून पडतात पण मोराच्या इच्छे विरूद्ध पंख निघत असतील तर त्याचा मृत्यु होतो. आणि तेच झाले. त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला, की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभुची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की, माझ्या साठी जे मयूर पंख इच्छे विरूद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडिन. माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूर पंख धारण करुन वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले.
        तात्पर्य हे आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे.
आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेलो आहोत.ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील. 
         अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे.कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहिती नाही.आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते.....
      एक महत्त्वाचे - पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुध्दा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला ते आपल्या या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी या रुपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली, तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रुपात येवून परतफेड करतात
            त्यामुळे मी सरळमार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीत असे का होते याची कधीच खंत करु नका - समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
मना त्वाची रे पूर्वसंचित केले 
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले
        देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरु चरणी व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील गंमत व आनंद अनुभवता येतात 
*🔱🙏श्री स्वामी समर्थ🙏🔱* *जगता आलं पाहिजे...*

मरता केव्हाही येतं,
पण जगता आलं पाहिजे.
सुख उपभोगता केव्हाही येतं,
पण दुःख पचवता आलं पाहिजे.

रंग सावळा असला म्हणून काय झालं, 
कर्तृत्व उजळता आलं पाहिजे.
रंग गोरा असला म्हणून काय झालं,
मनावरील काजळी काढता आली पाहिजे.

यशानं माणूस उंच जातो
पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे.
मिळालेल्या यशात समाधान मानून
आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.

पापं काय कसही करता येतं, 
पण पुण्य करता आलं पाहिजे. 
ताठ काय कोणीही राहतं, 
पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.

ठेच जीवनात लागतेच, 
सहन करता आली पाहिजे. 
मलमपट्टी करून तिला, 
पुन्हा चालता आलं पाहिजे.

शहाण्याचं सोंग घेऊन,
वेड होता आलं पाहिजे.
कशाला बळी न पडता,
आनंदी जगता आलं पाहिजे.

जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,
ती उणीव भरता आली पाहिजे.

हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून.
फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...

*आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे*

 👍

   *अच्छे संस्कारों की निशानियां*

1. *लगातार दो बार से अधिक किसी को कॉल न करें*। यदि वे आपकी *कॉल नहीं उठाते हैं, तो मान लें कि इस वक्त उनके पास कुछ महत्वपूर्ण कार्य है।* 

 2. वह *धन पहले लौटाएँ* जो दूसरे व्यक्ति के याद दिलाने या माँगने से पहले ही लिया हो। *यह आपकी ईमानदारी और चरित्र को दर्शाता है*।

 3.जब कोई आपको लंच / डिनर दे रहा हो तो कभी भी *मेनू पर महंगे पकवान का ऑर्डर न करें।* यदि *संभव हो तो उन्हें ही आपके लिए अपनी पसंद का ऑर्डर* करने के लिए कहें।

 4. ओह! 'तो आपने अभी तक शादी नहीं की है'? या अरे! 'क्या आपके बच्चे नहीं हैं’ जैसे अजीबो गरीब सवाल *नहीं पूछें।*
'आपने घर क्यों नहीं खरीदा'? या 'आप कार क्यों नहीं खरीदते'? भगवान के लिए *यह आपकी समस्या नहीं है*।

 5. अपने *पीछे आने वाले व्यक्ति के लिए हमेशा दरवाजा खोलें*। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि वह लड़का है या लड़की, सीनियर है या जूनियर। आप सार्वजनिक रूप से किसी के भी साथ *अच्छा व्यवहार करें*।

 6. यदि आप किसी दोस्त के साथ टैक्सी लेते हैं, और वह अभी भुगतान करता है, तो *अगली बार आप भुगतान करने का प्रयास करें*।

 7. *विभिन्न प्रकार के विचारों का सम्मान करें*। याद रखें कि आपके लिए जो 6 दीख रहा है वो सामने से आने वाले लोगों को 9 दिखाई देगा।  

 8. लोगों से बात करते समय बीच में कभी *बाधा न डालें*। उन्हें अपनी बात कहने की अनुमति दें।  

 9. यदि आप किसी को चिढ़ाते हैं, और वे इसका आनंद नहीं लेते हैं, *तो इसे रोकें और फिर कभी ऐसा न करें*।  

 10. जब कोई आपकी मदद कर रहा हो तो *"धन्यवाद" जरूर कहें।*

 11. *सार्वजनिक रूप से प्रशंसा करें*! जरूरी हो तभी *निजी तौर पर आलोचना करें*।

 12. किसी के वजन पर टिप्पणी करने का कभी कोई मतलब नहीं है। *बस कहें, "आप शानदार दिखते हैं*।" 

 13. जब कोई आपको अपने मोबाइल पर एक फोटो दिखाता है, तो *स्वयं उसके मोबाइल पर बाएं या दाएं स्वाइप न करें*। आपको नहीं पता कि आगे उसका निजी फोटो है।

 14. यदि कोई सहकर्मी आपको बताता है कि उसे डॉक्टर से मिलना है, तो *यह न पूछें कि किस लिये मिलना है?*, बस कहें "मुझे आशा है कि आप ठीक हैं"। अपनी व्यक्तिगत बीमारी बताने के लिए उन्हें असहज स्थिति में न डालें। 

 15. अगर *आप अपने से नीचे के लोगों के साथ सम्मान* के साथ व्यवहार करते हैं तो लोग नोटिस करेंगे।

 16. यदि कोई व्यक्ति आपसे सीधे बात कर रहा है, तो अपने *फोन को देखना अशिष्टता है*;

 17. जब तक आप से नहीं पूछा जाये तब तक कभी भी *बिन मांगे सलाह न दें*;

 18. जब किसी से लंबे समय के बाद मिल रहे हो तो, जब तक वे इसके बारे में बात न करें, तब तक उनसे उनकी *उम्र और वेतन न पूछें*।

 19. अपने *काम से काम रखें* 

 20. अपने *धूप के चश्मे को हटा दें* जिस समय आप किसी से सड़क पर बात कर रहे हैं। यह सम्मान की निशानी है। *नेत्र संपर्क* आपके भाषण में महत्वपूर्ण है।

 21. *गरीबों के बीच* में अपने *धन के बारे में* कभी *बात न करें*।

 22. और अंत में...
ऐसी *पोस्ट साझा करें।* जिससे कि आपने जो कुछ सीखा है उससे *दूसरों को भी सीखने में मदद मिले।*

🙏🏻😊

जानिए स्वस्तिक का लाभ, उपाय, प्रभाव और महत्त्व!!!!!


किसी भी शुभ कार्य को आरंभ करने से पहले ' सनातन धर्म ' में स्वास्तिक का चिन्ह बनाकर उसकी पूजा करने का महत्व है। मान्यता है कि ऐसा करने से कार्य सफल होता है। ' स्वास्तिक के चिन्ह '' को ' मंगल प्रतीक ' भी माना जाता है।

 स्वास्तिक शब्द को ‘सु’ और ‘अस्ति’ का मिश्रण योग माना जाता है। यहां ‘सु’ का अर्थ है शुभ और ‘अस्ति’ से तात्पर्य है होना। अर्थात स्वास्तिक का मौलिक अर्थ है ‘शुभ हो’, ‘कल्याण हो’।।विवाह, मुंडन, संतान के जन्म और पूजा पाठ के विशेष अवसरों पर स्वस्तिक का चिन्ह बनता है।

यही कारण है कि किसी भी शुभ कार्य के दौरान स्वास्तिक को पूजना अति आवश्यक माना गया है। लेकिन असल में स्वस्तिक का यह चिन्ह क्या दर्शाता है, इसके पीछे ढेरों तथ्य हैं। स्वास्तिक में चार प्रकार की रेखाएं होती हैं, जिनका आकार एक समान होता है। 

मान्यता है कि यह रेखाएं चार दिशाओं - पूर्व, पश्चिम, उत्तर एवं दक्षिण की ओर इशारा करती हैं। लेकिन हिन्दू मान्यताओं के अनुसार यह रेखाएं चार वेदों - ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद और सामवेद का प्रतीक हैं। कुछ यह भी मानते हैं कि यह चार रेखाएं सृष्टि के रचनाकार भगवान ब्रह्मा के चार सिरों को दर्शाती हैं।

इसके अलावा इन चार रेखाओं की चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार लोक और चार देवों यानी कि भगवान ब्रह्मा, विष्णु, महेश (भगवान शिव) और गणेश से तुलना की गई है। स्वास्तिक की चार रेखाओं को जोड़ने के बाद मध्य में बने बिंदु को भी विभिन्न मान्यताओं द्वारा परिभाषित किया जाता है।

 मान्यता है कि यदि स्वास्तिक की चार रेखाओं को भगवान ब्रह्मा के चार सिरों के समान माना गया है, तो फलस्वरूप मध्य में मौजूद बिंदु भगवान विष्णु की नाभि है, जिसमें से भगवान ब्रह्मा प्रकट होते हैं। इसके अलावा यह मध्य भाग संसार के एक धुर से शुरू होने की ओर भी इशारा करता है। 

स्वास्तिक की चार रेखाएं एक घड़ी की दिशा में चलती हैं, जो संसार के सही दिशा में चलने का प्रतीक है। हिन्दू मान्यताओं के अनुसार यदि स्वास्तिक के आसपास एक गोलाकार रेखा खींच दी जाए, तो यह सूर्य भगवान का चिन्ह माना जाता है। वह सूर्य देव जो समस्त संसार को अपनी ऊर्जा से रोशनी प्रदान करते हैं।हिन्दू धर्म के अलावा स्वास्तिक का और भी कई धर्मों में महत्व है। 

बौद्ध धर्म में स्वास्तिक को अच्छे भाग्य का प्रतीक माना गया है। यह भगवान बुद्ध के पग चिन्हों को दिखाता है, इसलिए इसे इतना पवित्र माना जाता है। यही नहीं, स्वास्तिक भगवान बुद्ध के हृदय, हथेली और पैरों में भी अंकित है। 

से तो हिन्दू धर्म में ही स्वास्तिक के प्रयोग को सबसे उच्च माना गया है लेकिन हिन्दू धर्म से भी ऊपर यदि स्वास्तिक ने कहीं मान्यता हासिल की है तो वह है जैन धर्म। हिन्दू धर्म से कहीं ज्यादा महत्व स्वास्तिक का जैन धर्म में है।

 जैन धर्म में यह सातवं जिन का प्रतीक है, जिसे सब तीर्थंकर सुपार्श्वनाथ के नाम से भी जानते हैं। श्वेताम्बर जैनी स्वास्तिक को अष्ट मंगल का मुख्य प्रतीक मानते हैं।

केवल लाल रंग से ही स्वास्तिक क्यों बनाया जाता है? भारतीय संस्कृति में लाल रंग का सर्वाधिक महत्व है और मांगलिक कार्यों में इसका प्रयोग सिन्दूर, रोली या कुमकुम के रूप में किया जाता है। लाल रंग शौर्य एवं विजय का प्रतीक है। लाल रंग प्रेम, रोमांच व साहस को भी दर्शाता है। धार्मिक महत्व के अलावा वैज्ञानिक दृष्टि से भी लाल रंग को सही माना जाता है।

 लाल रंग व्यक्ति के शारीरिक व मानसिक स्तर को शीघ्र प्रभावित करता है। यह रंग शक्तिशाली व मौलिक है। हमारे सौर मण्डल में मौजूद ग्रहों में से एक मंगल ग्रह का रंग भी लाल है। यह एक ऐसा ग्रह है जिसे साहस, पराक्रम, बल व शक्ति के लिए जाना जाता है। यह कुछ कारण हैं जो स्वास्तिक बनाते समय केवल लाल रंग के उपयोग की ही सलाह देते हैं। 

वैज्ञानिकों ने तूफान, बरसात, जमीन के अंदर पानी, तेल के कुएँ आदि की जानकारी के लिए कई यंत्रों का निर्माण किया। इन यंत्रों से प्राप्त जानकारियाँ पूर्णतः सत्य एवं पूर्णतः असत्य नहीं होतीं। जर्मन और फ्रांस ने यंत्रों का आविष्कार किया है, जो हमें ऊर्जाओं की जानकारी देता है। उस यंत्र का नाम बोविस है। इस यंत्र से स्वस्तिक की ऊर्जाओं का अध्ययन किया जा रहा है।

 वैज्ञानिकों ने उसकी जानकारी विश्व को देने का प्रयास किया है। विधिवत पूर्ण आकार सहित बनाए गए एक स्वस्तिक में करीब 1 लाख बोविस ऊर्जाएँ रहती हैं। जानकारियाँ बड़ी अद्भुत एवं आश्चर्यजनक है।

 स्वस्तिक का महत्व सभी धर्मों में बताया गया है। इसे विभिन्न देशों में अलग-अलग नामों से जाना जाता है। चार हजार साल पहले सिंधु घाटी की सभ्यताओं में भी स्वस्तिक के निशान मिलते हैं। बौद्ध धर्म में स्वस्तिक का आकार गौतम बुद्ध के हृदय स्थल पर दिखाया गया है। मध्य एशिया देशों में स्वस्तिक का निशान मांगलिक एवं सौभाग्य सूचक माना जाता है। 

शरीर की बाहरी शुद्धि करके शुद्ध वस्त्रों को धारण करके ब्रह्मचर्य व्रत का पालन करते हुए (जिस दिन स्वस्तिक बनाएँ) पवित्र भावनाओं से नौ अंगुल का स्वस्तिक 90 डिग्री के एंगल में सभी भुजाओं को बराबर रखते हुए बनाएँ।

 केसर से, कुमकुम से, सिन्दूर और तेल के मिश्रण से अनामिका अंगुली से ब्रह्म मुहूर्त में विधिवत बनाने पर उस घर के वातावरण में कुछ समय के लिए अच्छा परिवर्तन महसूस किया जा सकता है। भवन या फ्लैट के मुख्य द्वार पर एवं हर रूम के द्वार पर अंकित करने से सकारात्मक ऊर्जाओं का आगमन होता है भवन या फ्लैट के मुख्य द्वार पर एवं हर रूम के द्वार पर अंकित करने से सकारात्मक ऊर्जाओं का आगमन होता है....

 *_कुदरत का कहर भी जरूरी था साहब, वरना हर कोई खुद को खुदा समझ रहा था_* 


*_जो कहते थे कि मरने तक की फुरसत नहीं है, वे आज मरने के डर से फुरसत में बैठे हैं_*

*_माटी का संसार है खेल सके तो खेल, बाजी रब के हाथ है पूरा विज्ञान फेल....!!_* 

*_मशरूफ थे सारे अपनी जिंदगी की उलझनों में, जरा सी जमीन क्या खिसकी कि सबको ईश्वर याद आ गया_* 

*_ऐसा भी आएगा वक्त पता नहीं था, इंसान डरेगा इंसान से ही पता नहीं था_*
   *_Take Care & Happy Morning_*          
                  💐🌹

 *A. B. C. D तो सभी को आती होगी पर ऐसे नहीं आती होगी* 


*A-* आदर करो बड़ों का
  *B-* बुरा मत करो किसी का
    *C-* चोरी मत करो 
      *D-* देना सीखो जरूरतमंद को

*E-* एहसान करो
  *F-* फर्ज अदा करो
   *G-* गुस्सा मत कऱो 
    *H-* हजारों दुआ करो

*I-* ईमानदार बनो
 *J-* जन्नत भगवान से मांगो
   *K-* किस्मत में होगा मिलेगा
    *L-* लालच मत करो 

*M-* महनत करो
  *N-* नहीं किसी से मत कहो
    *O-* औरत का सम्मान करो
      *P-* प्रणाम करो बड़ों को

*Q-* क्यों करते हो चिंता (मस्त रहो)
  *R-* रोज सुबह उठो
   *S-* शुक्रिया अदा करो 
     *T-* टहलो रोज (मॉर्निंग वॉक)
      *U-* उम्मीद रखो
        *V-* वंदना करो
         *W-* वक्त की कदर करो 

*X-* क्षमा करना सीखो
 *Y-* यकीन भगवान पर करो
  *Z-* जरा इस मैसेज को सबको फारवरड करो

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...