*

आपलीच माणसं पण अशी कां वागतात?* 

:ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः
*
आपली माणसे आपल्याच माणसांची निंदा दुसऱ्यापाशी करतात ।*
आपली माणसे आपल्याच माणसांची निंदा दुसऱ्यापाशी करतात ।**नको तेंव्हा, नको तेथे, नाही ते सर्व बोलतात ।* *समोर दिसले की खोटी स्तुती करतात | मागे वळलीकी टिका करतात |*
*गोड-धोड दिसलं की नको तेवढं खातात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
आवडली मुलगी म्हणून लग्न करतात ।*
आवडली मुलगी म्हणून लग्न करतात ।* *थोडे दिवस गेलें की कुरापती काढतात ।*
*जमत नाही घरी म्हणून घटस्फोट मागतात ।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
दारूच्या नादाने व्यसनाधीन होतात । सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात ।*
दारूच्या नादाने व्यसनाधीन होतात । सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात ।* *पत्नी असली सुंदर, तरी बाहेर लफडी करतात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
लोकांच्या समोर थोरांच्या पुण्याईने,भले झाले म्हणतात । त्यांचीच निंदा दुसऱ्यांकडे करतात*
लोकांच्या समोर थोरांच्या पुण्याईने,भले झाले म्हणतात । त्यांचीच निंदा दुसऱ्यांकडे करतात* *आई वडील जिवंत असले कीं, रागराग करतात ।*
*मृत्यूनंतर त्यांचे, सारे गुणगान व सोपस्कार करतात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
नातेवाईकांची अधी-मधी विचार पूस करतात । चांगले चालले असले कीं, मनातून जळतात ।*
नातेवाईकांची अधी-मधी विचार पूस करतात । चांगले चालले असले कीं, मनातून जळतात ।* *मात्र "ऐकून बरे वाटले" असे वर वर खोटे का म्हणतात? ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
पाहुणा कोणी आला कीं, "या बसा" म्हणतात । 'काय काम काढलं ' म्हणून हळूच विचारतात । येण्याच्या आनंदापेक्षा - जाण्याची वाट पहातात ।।*
पाहुणा कोणी आला कीं, "या बसा" म्हणतात । 'काय काम काढलं ' म्हणून हळूच विचारतात । येण्याच्या आनंदापेक्षा - जाण्याची वाट पहातात ।।**माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतात ।*
दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतात ।* *इतरांच्या कामी यावे असे नेहमीच सांगतात ।*
*आणि त्यांच्याकडे कुणी कांही मागितलं कीं, असून नाहीं म्हणतात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
कुठलाही काही उसने मागतात ।*
कुठलाही काही उसने मागतात ।* *चार दिवसांत " आणून देतो" म्हणतात ।*
*एकदा घेऊन गेलें कीं तोंड काळे करतात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
गया वया करून, उसने मागतात ।*
गया वया करून, उसने मागतात ।* *वेळेवर परत देण्याचा " वायदा " करतात ।*
*एकदा काम झालें कीं, विसरून जातात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
समक्ष भेटीत, खूप गोड बोलतात ।*
समक्ष भेटीत, खूप गोड बोलतात ।* *नेहमीच आठवण येते "वर वर म्हणतात " आणि मागे टिका करतात ।*
*पत्र,अथवा फोनचा, खर्च येतो म्हणून बोलणे मात्र टाळतात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
कुणी कधी विचारलं तर,घेत नाहीं म्हणतात । फुकटची मिळाली की,भरपूर पितात ।*
कुणी कधी विचारलं तर,घेत नाहीं म्हणतात । फुकटची मिळाली की,भरपूर पितात ।* *जेवायचं असलं तरी,भूख नाहीं म्हणतात आणि जेवताना पोटभर जेवतात।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*
*
माणूस कोणी मेला कीं गळा काढून रडतात । गोडवे त्याच्या मोठे पणाचे तोंड भरून गातात ।*
माणूस कोणी मेला कीं गळा काढून रडतात । गोडवे त्याच्या मोठे पणाचे तोंड भरून गातात ।* *मात्र त्याच्या हयातीत,ते नेहमी शिव्याच घालत असतात ।।*
*माणसं अशी कां वागतात...!!!*
*
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* *
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!**जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










No comments:
Post a Comment