*सशक्त आणि समृद्ध ‘अमृत’ वाटचाल*
भारताने आपले सामर्थ्य आणि क्षमता जगाला दाखवून दिल्या आहेत. भारताच्या या समृद्ध अशा वाटचालीमध्ये राजकीय स्थैर्य आणि त्यातून येणारे आर्थिक स्थैर्य हे महत्त्वाचे ठरले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजवरच्या ‘अमृत’ वाटचालीचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
No comments:
Post a Comment