*आपल्या पुर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते.....*
*१. अजिर्णे भोजनम् विषम्*
आधी घेतलेले भोजन पचले नसेल तर त्यानंतर घेतलेले भोजन विषासमान असते.
कडकडीत भूक लागल्याशिवाय जेऊ नये.
*२. अर्धरोगहारी निद्रा*
योग्य निद्रा अर्धे रोग घालवते.
*३. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली।*
सर्व डाळींमध्ये हिरवे मुग सर्वोत्तम आहेत. रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते.
इतर डाळींमध्ये एक किंवा जास्त दोष असतात.
*४.बागनास्थी संधानकारो रसोनहा।*
लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात.
*५.अति सर्वत्र वर्जयेत*
कशाचेही अति प्रमाणात खाणे टाळावे.
*६. नास्थिमूलम अनौषधाम।*
औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत.
*७. नां वैध्यः प्रभुरायुशाह ।*
कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. वैद्यांच्या मर्यादा आहेत.
*८. चिंता व्याधि प्रकाश्य।*
चिंता आरोग्याची वैरी असते.
*९. व्यायामच्छ शनैही शनैही।*
व्यायाम करताना जोरात करु नये, ह्रदयाची धडधड फार वाढू नये.
High Intensity Workout आयुष्य कमी करते.
*१०.अजावथ चर्वनाम कुर्यात।*
अन्न चावून खाताना शेळी सारखे खावे. खुप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते.
*११. स्नानम नामा मानहप्रसाधनकरम धुस्वप्न विध्वसनम।*
आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते. मानसिक आणि शारीरिक मरगळ निघून जाते.
*१२. ना स्नानम आचारेठ भुक्थवा।*
भोजन केल्यावर कधीच स्नान करु नये. पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.
*१३. नास्थि मेघासमाम थोयम।*
पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते.
*१४. अजीर्णे भेषजम वारी।*
अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो.
*१५. सर्वत्र नूथनाम सस्थाम सेवकाने पुर्रथनम।*
ताजे तेच घ्यावे आणि खावे. जुना भात, जुने नोकर नेहमी बदलावेत.
(नोकराला कामावरून काढू नये. त्यांची कामे बदलावी.)
*१६. नित्यम् सर्वा रास्सभ्याश।*
एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात.
*१७. जटाराम पूरायेधरधाम अन्नाहि*
पोटात अर्धे अन्न घन असावे, पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव रिकामे असावे.
No comments:
Post a Comment