हिरण्यकश्यपुचा मुुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णुचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपुने त्याचा छळ केला. प्रल्हादाने परमेश्वराचे नांव घेऊनये म्हणून हिरण्यकश्यपुने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपुची बहिण म्हणाली, "मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही, मी जळणार नाही, मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते." त्याप्रमाणे हिरण्यकश्यपुची बहिण हुंठा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य...! वर मिळालेली हुंठा अग्नीत जळून भस्म झाली, तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतुन सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते.... ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापवून शुध्द बनले. प्रल्हादाची जणू ही अग्नीपरिक्षाच होती. त्याची आठवण म्हणून होळी पेटविली जाते, तीच ही होळी. यासाठी होळीचे महत्व आहे.*
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Subscribe to:
Post Comments (Atom)
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो. अचानक तोल गेला, कप सांभाळत पडल्यामुळे, हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोड...
No comments:
Post a Comment